शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नो रोमान्स, ओन्ली क्रिकेट!

By admin | Updated: January 19, 2015 03:10 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘विश्वचषक बचाओ अभियान’ राबविले आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘विश्वचषक बचाओ अभियान’ राबविले आहे. या अभियानांतर्गत विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंसोबत त्यांच्या प्रेमिका, पत्नी यांना ‘एण्ट्री’ देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंचे संपूर्ण लक्ष केवळ क्रिकेटवर केंद्रित असावे, यासाठी ‘नो रोमान्स, ओन्ली क्रिकेट’ अशी भूमिका बीसीसीआयने घेतली असून, ते लवकरच या संदर्भात औपचारिक घोषणा करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. विश्वचषकादरम्यान आता खेळाडूंना त्यांच्या पत्नी वा प्रेमिकेला सोबत नेण्यास परवानगी देण्यात येणार नाही. आगामी विश्वचषक स्पर्धा ही व्हॅलेंटाईन डे म्हणजे १४ फेब्रुवारीलाच सुरू होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हा दिवस आपल्या प्रेमिकेपासून दूर राहूनच साजरा करावा लागेल. मात्र, बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. जर ही घोषणा झाली, तर भारतीय उपकर्णधार विराट कोहली आणि त्याची मैत्रीण अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना एकाच हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार नाही. सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया, तसेच न्यूझीलंडच्यामैदानावर उपस्थित राहण्यास हरकत नाही. मात्र, खेळाडूंसोबत वेळ घालवण्यास बीसीसीआय परवानगी देणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)