शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मुंबईने धडा घालून दिला : रोंची

By admin | Updated: September 19, 2016 03:56 IST

भारताला पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया ल्यूक रोंचीने व्यक्त केली.

नवी दिल्ली : मुंबई संघाने पाहुण्या संघाला भारतीय वातावरणात कसे खेळावे लागते, याचा धडा दिला असून आगामी कसोटी मालिकेत भारताला पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया सराव सामन्यात शतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज ल्यूक रोंचीने व्यक्त केली. भारत दौऱ्यातील एकमेव सराव सामन्यात न्यूझीलंडसाठी सकारात्मक बाबी अधिक घडल्या, असेही रोंची म्हणाला.सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोंची म्हणाला, ‘आम्हाला या खेळपट्टीवर खेळण्याची सवय झाली. तीन दिवसांमध्ये खेळपट्टीचे स्वरूप बदलले. अखेरच्या दिवशी येथे चेंडू चांगले वळत होते. मुंबई संघाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडून आम्हाला काही शिकता येईल. शनिवारी अखेरच्या सत्रात त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजवले. त्यावेळी आम्हाला योजनाबद्ध खेळ करता आला नाही. आम्हाला या लढतीतून बरेच काही सकारात्मक आणि काही नकारात्मक निकाल मिळाले. त्यावर आम्हाला तोडगा काढावा लागेल.’ (वृत्तसंस्था)