शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

२५० पेक्षा अधिक धावा महिला क्रिकेटसाठी चांगल्या : मिताली

By admin | Updated: June 26, 2017 01:26 IST

२५० पेक्षा अधिक धावा फटकावणे महिला क्रिकेटच्या पूर्ण विकासासाठी चांगले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली.

डर्बी : २५० पेक्षा अधिक धावा फटकावणे महिला क्रिकेटच्या पूर्ण विकासासाठी चांगले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. स्मृती मानधना (९० धावा, ७२ चेंडू) आणि पूनम राऊत (८६ धावा, १३४ चेंडू) यांनी सलामीला १४४ धावांची भागीदारी केली. मितालीने ७१ धावांची खेळी केली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मिताली म्हणाली,‘परिस्थिती गोलंदाजीसाठी अनुकूल होती. त्यामुळे इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या दोघींनी डावाची सुरुवात केली ते बघून त्या विश्वकप स्पर्धेत खेळत आहेत, असे वाटत नव्हते. त्यांच्यावर कुठलेही दडपण नव्हते. त्या केवळ आपल्या क्षमतेनुसार खेळत होत्या. २५ षटकांपर्यंत हीच परिस्थिती होती. ५० पैकी २५ षटके तर आमच्या सलामीवीरांनीच फलंदाजी केली. ही भागीदारी शानदार होती. आगामी लढतींमध्येही आम्हाला अशाच प्रकारची सुरुवात अपेक्षित आहे. सलामीला मोठी भागीदारी झाली तर मधल्या फळीतील खेळाडूंना आक्रमक खेळी करण्याची संधी असते. त्यामुळे २५० पेक्षा अधिक धावा फटकावणे सोपे होते आणि महिला क्रिकेटसाठी ही चांगली बाब आहे.’ (वृत्तसंस्था)‘बीसीसीआय महिला संघाची शानदार फलंदाजी. स्मृती मानधना, पूनम राऊत आणि मिताली राज यांची शानदार खेळी. दीप्ती शर्मातर्फे शानदार धावबाद. भारतीय संघासाठी हा ‘टर्निंग पॉर्इंट’. - सचिन तेंडुलकरबीसीसीआय महिला संघाचे शानदार विजयासाठी अभिनंदन. यजमान संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करणे निश्चितच चांगली सुरुवात. - विरेंद्र सेहवागबीसीसीआय महिला संघाचे शानदार विजयासाठी अभिनंदन. याचप्रमाणे खेळत राहा.- शिखर धवन, सलामीवीरमाजी भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी टिष्ट्वट केले, ‘भारतीय महिला संघाने इंग्लंडचा पराभव करीत विश्वकप मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्यांना शानदार खेळताना बघणे सुखद होते. चांगली कामगिरी करा. मला आनंद झाला.’