शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पावसामुळे सामना रद्द, भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 19, 2014 20:40 IST

यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे.

ऑनलाइन टीम

ढाका, दि. १९ -  यजमान बांग्लादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला असून भारताने या मालिकेत २-० असा विजय मिळवत सहारा कपवर नाव कोरले आहे. बांग्लादेश दौ-यात चमकदार कामगिरी करणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. 
तीन सामन्यांच्या सहारा कप मालिकेत भारताने सलग दोन विजय मिळवत मालिकेत खिशात घातली. तिस-या सामन्यात बांग्लादेशवर मात करत भारताला निर्भेळ यश मिळवून देण्याचा कर्णधार सुरेश रैनाचा प्रयत्न होता. तर तिस-या सामन्यात विजय मिळवून संघाची अब्रू वाचवण्याच्या इराद्याने बांग्लादेश संघ मैदानात उतरला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  मात्र लागोपाठ दुस-या सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली.  भारताचे सलामीचे फलंदाज उथप्पा (५), रहाणे (३) आणि रायडु (१) स्वस्तात तंबूत परतले. यानंतर कर्णधार रैनाने पुजाराच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र २५ धावांवर असताना रैनाही बाद झाला. रैनापाठोपाठ पुजारा २७ धावांवर पायचीत झाला. रैना, पुजारा व बिन्नीवगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.  पावसापूर्वी खेळ थांबला तेव्हा भारताने ३४ षटकांत नऊ विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा केल्या होत्या. बांग्लादेशतर्फे शाकिब हसनने तीन, अल अमीन हुसैन व तास्किन अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  मुसळधार पावसामुळे तीन वेळा थांबवण्यात आला होता. अखेरीस पंचांनी मैदानाची पाहणी केल्यावर दोन्ही कर्णधारांशी चर्चा केली. यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुस-या एकदिवसीय सामन्यात सहा धावात चार विकेट घेणा-या स्टुअर्ट बिन्नीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.