शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य, टेस्ट क्रिकेटमधला तिसरा सर्वात मोठा विजय

By admin | Updated: March 7, 2017 18:34 IST

बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला. भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांचं लक्ष्य दिलं होतं त्याचा पाठलाग करताना कांगारूंचा संघ 112 धावांमध्येच गारद झाला. म्हणजे 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊनही भारताने कांगारूंवर मात केली.
200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊन विजय मिळवण्याच्या बाबतील भारताचा हा विजय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याबाबतीत सर्वात मोठा विजय  वेस्ट इंडिजच्या नावावर आहे.  1994 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला 147 धावांनी हरवलं होतं. 
1994 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र, त्याबदल्यात अख्खा इंग्लंडचा संघ केवळ 46 धावांमध्ये गारद झाला होता. 
त्यानंतर 1911 मध्ये मेलबर्न कसोटीत 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 80 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी जिंकला. 
भारताने छोटं लक्ष्य देऊन केव्हा केव्हा साजरा केला विजय- 
2004 - 107 चं टार्गेट,  ऑस्ट्रेलिया 93 धावांवर ऑलआउट
1981 - 143 चं टार्गेट, ऑस्ट्रेलिया 83 धावांवर ऑलआउट
1996 - 170 चं टार्गेट,  द. अफ्रीका 105 धावांवर ऑलआउट
1969 - 188 चं टार्गेट,  न्यूझीलंड 127 धावांवर ऑलआउट
पहिल्या डावात पिछाडीवर असताना भारताचा घरच्या मैदानावर विजय-
274 v ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
99 v ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2004
87 v ऑस्ट्रेलिया, बंगलुरु, 2017