शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य, टेस्ट क्रिकेटमधला तिसरा सर्वात मोठा विजय

By admin | Updated: March 7, 2017 18:34 IST

बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - बंगळुरू कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 75 धावांनी पराभव करत एक विक्रम आपल्या नावे केला. भारताने ऑस्ट्रेलियाला 188 धावांचं लक्ष्य दिलं होतं त्याचा पाठलाग करताना कांगारूंचा संघ 112 धावांमध्येच गारद झाला. म्हणजे 200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊनही भारताने कांगारूंवर मात केली.
200 पेक्षा कमी धावांचं लक्ष्य देऊन विजय मिळवण्याच्या बाबतील भारताचा हा विजय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याबाबतीत सर्वात मोठा विजय  वेस्ट इंडिजच्या नावावर आहे.  1994 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला 147 धावांनी हरवलं होतं. 
1994 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 194 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र, त्याबदल्यात अख्खा इंग्लंडचा संघ केवळ 46 धावांमध्ये गारद झाला होता. 
त्यानंतर 1911 मध्ये मेलबर्न कसोटीत 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 80 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी जिंकला. 
भारताने छोटं लक्ष्य देऊन केव्हा केव्हा साजरा केला विजय- 
2004 - 107 चं टार्गेट,  ऑस्ट्रेलिया 93 धावांवर ऑलआउट
1981 - 143 चं टार्गेट, ऑस्ट्रेलिया 83 धावांवर ऑलआउट
1996 - 170 चं टार्गेट,  द. अफ्रीका 105 धावांवर ऑलआउट
1969 - 188 चं टार्गेट,  न्यूझीलंड 127 धावांवर ऑलआउट
पहिल्या डावात पिछाडीवर असताना भारताचा घरच्या मैदानावर विजय-
274 v ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001
99 v ऑस्ट्रेलिया, मुंबई, 2004
87 v ऑस्ट्रेलिया, बंगलुरु, 2017