शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कांगारूंच्या शिकारीचं बक्षीस, प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख

By admin | Updated: March 28, 2017 19:28 IST

धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली. मालिका विजयाचं बक्षिस म्हणून...

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली.  मालिका विजयाचं बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रूपये देण्याची घोषणा केली. याशिवाय मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना 25 लाख आणि अन्य सपोर्ट स्टाफला 15 लाख रूपये देण्याची घोषणा बीसीसीआयने केली. 
 
यापुर्वी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस देण्यात आलं आहे.  1 एप्रिल 2017 पर्यंत जो संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असेल त्याला आयसीसीकडून बक्षीस देण्यात येतं. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचं क्रमांक एकचं स्थान अधिक बळकट झालं. त्यानुसार आयसीसीने टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस दिलं. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली.
 
 2016-17 च्या मोसमात भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताने या मोसमात एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने न्यूझीलंडला 3-0 आणि इंग्लंडला 4-0 ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही भारताने 208 धावांनी विजय मिळवला होता.