शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने इशांत रणजीतून 'आऊट'

By admin | Updated: September 24, 2015 10:00 IST

'दैव देतं पण कर्म नेतं' या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन न उचलल्यामुळे त्याला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दैव देतं पण कर्म नेतं... या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन  न उचलल्यामुळे इशांतला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे. 
रणजी स्पर्धेच्या उपलब्धतेच्या विचारणेसाठी क्रिकेट निवड समितीच्या सदस्यांनी इशांतला फोन केला हगोता. मात्र इशांत सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने आणि त्यांना पुन्हा फोन न केल्याने त्याला या स्पर्धेतून डच्चू मिळाला आहे. 'आम्ही इशांतला ब-याच वेळा फोन केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. ना आमच्या मेसेजेसना उत्तर पाठवलं, त्यामुळे आमचा नाईलाज झाला' अशी प्रतिक्रिया निवड समितीतील अधिकारी विनय लांबा यांनी दिली. ' त्याच्यावरील बंदीच्या काळात तो प्रथम दर्जाचे सामने खेळू शकेल का, याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र तो त्यास पात्र ठरल्यास आम्ही त्याला संघात घेऊ' असेही लांबा यांनी सांगितले.