शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने इशांत रणजीतून 'आऊट'

By admin | Updated: September 24, 2015 10:00 IST

'दैव देतं पण कर्म नेतं' या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन न उचलल्यामुळे त्याला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दैव देतं पण कर्म नेतं... या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन  न उचलल्यामुळे इशांतला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे. 
रणजी स्पर्धेच्या उपलब्धतेच्या विचारणेसाठी क्रिकेट निवड समितीच्या सदस्यांनी इशांतला फोन केला हगोता. मात्र इशांत सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने आणि त्यांना पुन्हा फोन न केल्याने त्याला या स्पर्धेतून डच्चू मिळाला आहे. 'आम्ही इशांतला ब-याच वेळा फोन केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. ना आमच्या मेसेजेसना उत्तर पाठवलं, त्यामुळे आमचा नाईलाज झाला' अशी प्रतिक्रिया निवड समितीतील अधिकारी विनय लांबा यांनी दिली. ' त्याच्यावरील बंदीच्या काळात तो प्रथम दर्जाचे सामने खेळू शकेल का, याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र तो त्यास पात्र ठरल्यास आम्ही त्याला संघात घेऊ' असेही लांबा यांनी सांगितले.