शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

भारतीय संघ गोलंदाजीत दुबळा : श्रीनाथ

By admin | Updated: February 12, 2015 02:12 IST

सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे

कोलकाता : सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये भारताला जेतेपद मिळवायचे असेल, तर गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे़सध्या सामनाधिकारी बनलेला श्रीनाथ म्हणाला, की भारतीय संघात सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रम आहे़ फलंदाज कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात़ मात्र, गोलंदाजीत हा संघ कमी पडण्याची शक्यता आहे़ वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांना शंभर टक्के चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे़ तरच जेतेपदाकडे आपण वाटचाल करू शकतो़ वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामना हा फायनलसारखा राहील़ त्यामुळे केवळ फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही, तर गोलंदाजांनीही संघाच्या विजयात हातभार लावायला हवा़ असे झाल्यास भारताला वर्ल्डकप जेता बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही श्रीनाथ याने म्हटले आहे़ पाकविरुद्धच्या सामन्याबद्दल श्रीनाथ म्हणाला, की वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ वरचढ राहिलेला आहे़ या वेळीही टीम इंडिया आपले विजयी अभियान कायम राखेल, असा विश्वास श्रीनाथ याने व्यक्त केला आहे़ (वृत्तसंस्था)