शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

भारतीय संघ गोलंदाजीत दुबळा : श्रीनाथ

By admin | Updated: February 12, 2015 02:12 IST

सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे

कोलकाता : सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये भारताला जेतेपद मिळवायचे असेल, तर गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे़सध्या सामनाधिकारी बनलेला श्रीनाथ म्हणाला, की भारतीय संघात सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रम आहे़ फलंदाज कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात़ मात्र, गोलंदाजीत हा संघ कमी पडण्याची शक्यता आहे़ वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांना शंभर टक्के चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे़ तरच जेतेपदाकडे आपण वाटचाल करू शकतो़ वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामना हा फायनलसारखा राहील़ त्यामुळे केवळ फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही, तर गोलंदाजांनीही संघाच्या विजयात हातभार लावायला हवा़ असे झाल्यास भारताला वर्ल्डकप जेता बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही श्रीनाथ याने म्हटले आहे़ पाकविरुद्धच्या सामन्याबद्दल श्रीनाथ म्हणाला, की वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ वरचढ राहिलेला आहे़ या वेळीही टीम इंडिया आपले विजयी अभियान कायम राखेल, असा विश्वास श्रीनाथ याने व्यक्त केला आहे़ (वृत्तसंस्था)