शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

विश्वचषकात भारताची मजबूत स्थिती : स्मिथ

By admin | Updated: February 29, 2016 02:37 IST

भारतात आयोजित करण्यात आलेल्या टी -२० विश्वचषकात यजमान संघाची स्थिती मजबूत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने म्हटले आहे.

सिडनी : भारतात आयोजित करण्यात आलेल्या टी -२० विश्वचषकात यजमान संघाची स्थिती मजबूत असल्याचे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने म्हटले आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधात तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांसाठी रवाना होण्याच्या आधी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ म्हणाला की, आगामी विश्वचषकात त्यांचा संघ जिंकण्याच्या निश्चयानेच उतरेल. मात्र, यजमान भारतीय संघाची स्थिती मजबूत आहे. टी-२० त कोणता संघ कोणत्या दिवशी चांगली कामगिरी करेल, हे सांगता येत नाही. मला वाटते की भारताला त्यांच्यात देशात पराभूत करणे कठीण राहील. टी-२० विश्वचषकात आॅस्ट्रेलियाला एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. भारताचा हा दौरा आमच्या संघासाठी कठीण राहील. मात्र, आमचा संघदेखील कमाल करू शकतो. नुकत्याच झालेल्या टी-२०मालिकेत भारताने आॅस्ट्रेलियाला ३-० ने पराभूत केले आहे. अ‍ॅरॉन फिंच दुखापतग्रस्त असल्याने स्मिथला कर्णधारपद देण्यात आले आहे. स्मिथ म्हणाला की, सध्या पहिल्या तीन-चार क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येईल, विश्वचषकापूर्वी आमच्याकडे तीन सामने आहेत. (वृत्तसंस्था)