शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

फिरकी गोलंदाजांवर भारताची मदार

By admin | Updated: July 30, 2015 00:42 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. संघात अनुभवी फिरकी गोलंदाज असल्याचा फायदा भारतीय संघाला होण्याची शक्यता आहे.

चेन्नई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. संघात अनुभवी फिरकी गोलंदाज असल्याचा फायदा भारतीय संघाला होण्याची शक्यता आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वालील संघ या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे. चार वर्षांनंतर संघात परतलेला अमित मिश्रा व हरभजन सिंग यांच्यासह रविचंद्रन आश्विन फिरकीचा भार सांभाळणार आहेत. मिश्रासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारत ‘अ’ संघातून खेळताना त्याची कामगिरी समाधानकारक झाली आहे; मात्र ३२ वर्षांच्या मिश्राला तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या संघात आपली छाप पाडावी लागणार आहे. माजी कसोटीपटू दिलीप जोशी यांनी ३२ व्या वर्षी संघात पदार्पण केले होते; मात्र त्यांनी १०० बळी घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली जर दोन फिरकी गोलंदाज खेळविणार असेल तर मिश्रा-हरभजन यांची भूमिका महत्त्वाची असेल. (वृत्तसंस्था)