शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

भारताचा सहज विजय

By admin | Updated: March 4, 2016 02:55 IST

सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत युएई संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.

मीरपूर : सुमारे पाच महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या (८ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत संयुक्त अरब अमिरात (युएई) संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण अंतिम फेरी यापूर्वीच निश्चित करणाऱ्या भारतीय संघाने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीयांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव ९ बाद ८१ धावा असा मर्यादित राहिला. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (२८ चेंडूत ३९) आणि युवराज सिंग (१४ चेंडूत नाबाद २५) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १०.१ षटकांत बाजी मारली. रोहित शर्मा अतिआक्रमणाच्या नादात बद झाल्यानंतर युवराजने शिखर धवनसह (नाबाद १६) संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.तत्पूर्वी, भुवनेश्वरच्या अचूक गोलंदाजीला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, युवराज सिंग व पवन नेगी यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. यूएईच्या शैमन अन्वरने सर्वाधिक ४३ धावांची खेळी करताना एकाकी झुंज दिली. (वृत्तसंस्था)