शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

भारतासमोर मालदीवचे आव्हान

By admin | Updated: December 31, 2015 01:43 IST

गटातील दोन सहज विजयानंतरही भारताला उद्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ कप) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मालदीवच्या कडव्या आव्हानाला सामोरे

तिरुवअनंतपूरम : गटातील दोन सहज विजयानंतरही भारताला उद्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ कप) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मालदीवच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.अ गटात श्रीलंकेवर २-0 आणि नेपाळवर ४-१ असा विजय मिळवीत अव्वल स्थानी राहिलेल्या भारताला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत; परंतु भारतीय संघाचा खरा कस मालदीवविरुद्ध लागणार आहे.मालदीव दक्षिण आशियातील एक तुल्यबळ संघांपैकी एक आहे आणि त्यांनी २00८ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे १९९७, २00३ आणि २00९ मध्ये हा संघ उपविजेता ठरला. त्याचप्रमाणे फिफा रँकिंगमध्येदेखील मालदीव १६0, तर भारत १६६ व्या स्थानावर आहे. गत चॅम्पियन अफगाणिस्तान १५0 व्या स्थानासह स्पर्धेत सहभागी होणारा चांगली रँकिंग असणारा संघ आहे. भारतासाठी जमेची बाब म्हणजे त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्वच नॉकआऊट सामन्यांत मालदीवला पराभूत केले आहे. याशिवाय भारतीय संघाने आता सुरू असलेल्या या स्पर्धेत एकही सामना गमावेला नाही.