शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
2
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
3
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
4
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
5
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
6
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
7
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
9
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
10
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
11
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
12
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
13
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
14
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
15
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान
16
"समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल’’, काँग्रेसचं आव्हान   
17
सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
18
'रमैय्या वस्तावैय्या'चा हिरो बऱ्याच वर्षांनी दिसला, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले...
19
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
20
जपानला ६४ लाख कामगारांची गरज, पदवी मिळताच करू शकता नोकरी! कोणत्या क्षेत्रात किती जागा? जाणून घ्या

विकास क्रिशनच्या पराभवाने बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपले

By admin | Updated: August 16, 2016 07:31 IST

७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताच्या विकास क्रिशनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. १६ - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात भारताच्या विकास क्रिशनचा उझबेकिस्तानच्या बेकतीमीर मेलिकुझीव्हने पराभव केला. मेलिकुझीव्हने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखत ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. 
 
विकासच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. ५६ किलो वजनी गटात शिव थापा, ६४ किलोमध्ये मनोज कुमार यांचा आधीच पराभव झाला होता. हा सामना जिंकून विकासने उपांत्यफेरीत प्रवेश केला असता तर, भारताचे एक पदक निश्चित झाले असते. 
 
पुरुषांमध्ये आतापर्यंत फक्त विजेंदर सिंहने २००८ बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. महिलांमध्ये २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये एमसी मेरीकोमने कांस्यपदक मिळवले होते.