शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

टी-२०च्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

By admin | Updated: January 26, 2016 13:56 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टी-२० टूर्नामेंटचा पहिलाच सामना भारताने जिंकला असून टी-२० प्रकारात झोकात पदार्पण केले आहे

ऑनलाइन लोकमत
अॅडलेड (ऑस्ट्रेलिया), दि. २६ - आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टी-२० टूर्नामेंटचा पहिलाच सामना भारताने जिंकला असून टी-२० प्रकारात झोकात पदार्पण केले आहे. नोणेफेक जिंकल्यावर भारतीय कप्तान मिथाली राजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था १७ धावात २ बाद करत गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला १४० धावांमध्ये रोखल्यानंतर भारतीय संघाने १८.४ षटकांमध्ये ५ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा आरामात पराभव केला. एकूण तीन सामन्यांची ही मालिका असून दुसरा सामना मेलबर्नला तर तिसरा सिडनीला होणार आहे.
सामनावीराचा किताब मिळालेल्या हरमनप्रीत कौरने ३१ चेंडूंमध्ये ४६ केल्या तर स्मृती मंधनाने २९ व वेदा कृष्णमूर्तीने ३६ धावा करत विजय सोपा केला.