शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

भारतीय महिला तिरंदाजी संघ आॅलिम्पिकसाठी पात्र

By admin | Updated: July 29, 2015 02:31 IST

तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व संघ रियो आॅलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरला पण, पुरुष संघाला मात्र तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली आघाडी मिळविल्यानंतरही पराभवाला सामोरे

कोपेनहेगन : तिरंदाजीमध्ये भारतीय महिला रिकर्व संघ रियो आॅलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरला पण, पुरुष संघाला मात्र तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगली आघाडी मिळविल्यानंतरही पराभवाला सामोरे जावे लागले. सातवे मानांकन प्राप्त जर्मनीविरुद्ध १-३ ने पिछाडीवर असताना भारताच्या दीपिका कुमारी, लक्ष्मी राणी मांझी व रिमिल बुरिउली यांनी चमकदारी कामगिरी करीत ५-३ ने विजय साकारला. भारतीय महिला संघाने अंतिम आठमध्ये स्थान मिळविताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. राहुल बॅनर्जी, मंगल सिंग चम्पिया व जयंत तालुकदार यांच्यासारख्या अनुभवी तिरंदाजांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाला इटलीविरुद्ध ४-२ अशी आघाडी असताना २६-२९ ने पराभव स्वीकारावा लागला. बॅनर्जी, तालुकदार आणि चम्पिया यांचा अंतिम ३२ मध्ये समावेश असल्यामुळे त्यांना वैयक्तिक कोटा स्थान मिळविण्याची संधी आहे.पोर्णिमा महतो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या महिला संघाने चमकदार कामगिरी केली. जर्मनीच्या करिना विंटर, एलेना रिचटर व लीसा उनरू यांनी पहिला सेट ५९-४६ ने जिंकला होता. त्यानंतर भारतीय संघाने दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली. जर्मनीने तिसरा सेट ५१-५० ने जिंकला. भारतीय संघाने निर्णायक सेटमध्ये ५३-५२ ने सरशी साधताना आॅलिम्पिक प्रवेश निश्चित केला. आता दहावे मानांकन प्राप्त भारतीय संघाला कोलंबियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)