शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

By admin | Updated: August 9, 2015 00:55 IST

भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

तिरंगी वनडे मालिका : आफ्रिकेविरुद्ध आज लढत

चेन्नई : भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.भारत ‘अ’ संघाला काल मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ने ११९ धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. तथापि, संघाने त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.भारताचे मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी व संदीप शर्मा यांनी सुरुवातीला आॅस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्स यांना फटकेबाजी करण्यास जास्त वाव मिळू दिला नाही. सराव सत्रादरम्यान द्रविडने बराच वेळ गोलंदाजांसोबत व्यतीत केला आणि गोलंदाजांना योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचा आग्रह केला. खेळपट्टी संथ असल्यामुळे फलंदाजांना चेंडूंची प्रतीक्षा करून खेळण्याचा सल्ला दिला. आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध केदार जाधव व कर्णधार उन्मुक्त चंद यांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या; परंतु मयंक अग्रवाल, मनीष तिवारी आणि करुण नायर अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावी लागेल.रिजा हेंडरिक्स, डीन एगर, टी ब्रुईन आणि कोडी चेट्टी यांच्यामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची फळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे लोंवाबो सोटसोबे, हार्डूस व्ही., बुरान हेंडरिक्स, वेन पर्नेल, एडी ली, एगर यासारखे चांगले गोलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)