शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

By admin | Updated: August 9, 2015 00:55 IST

भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

तिरंगी वनडे मालिका : आफ्रिकेविरुद्ध आज लढत

चेन्नई : भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.भारत ‘अ’ संघाला काल मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ने ११९ धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. तथापि, संघाने त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.भारताचे मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी व संदीप शर्मा यांनी सुरुवातीला आॅस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्स यांना फटकेबाजी करण्यास जास्त वाव मिळू दिला नाही. सराव सत्रादरम्यान द्रविडने बराच वेळ गोलंदाजांसोबत व्यतीत केला आणि गोलंदाजांना योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचा आग्रह केला. खेळपट्टी संथ असल्यामुळे फलंदाजांना चेंडूंची प्रतीक्षा करून खेळण्याचा सल्ला दिला. आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध केदार जाधव व कर्णधार उन्मुक्त चंद यांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या; परंतु मयंक अग्रवाल, मनीष तिवारी आणि करुण नायर अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावी लागेल.रिजा हेंडरिक्स, डीन एगर, टी ब्रुईन आणि कोडी चेट्टी यांच्यामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची फळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे लोंवाबो सोटसोबे, हार्डूस व्ही., बुरान हेंडरिक्स, वेन पर्नेल, एडी ली, एगर यासारखे चांगले गोलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)