शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

चौथ्या कसोटीत भारताला फारशी अडचण येणार नाही

By admin | Updated: March 24, 2017 23:41 IST

भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी

रोहित नाईक / मुंबईभारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यात भारताला फारशी अडचण येणार नाही असे मला वाटते,’ असा विश्वास भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.मुंबईत शुक्रवारी दिव्यांग खेळाडूंच्या आंतर विभागीय टी२० क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली. यावेळी वाडेकर यांनी आपले मत मांडले. संघाच्या कामगिरीबाबत त्यांनी सांगितले की, ‘भारताकडे सध्या खरंच खूप चांगली फलंदाजी आहे. कर्णधार विराट कोहली आणि इतर फलंदाज चांगली कामगिरी करीत असून संघाला बळकटी आणत आहेत. त्यामुळे, धरमशाला येथे होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला खूप काही अडचणी येतील असे दिसत नाही. आपण नक्की विजयी होऊ.’या कसोटी सामन्यासाठी सर्वांचे लक्ष कर्णधार कोहलीकडे लागले आहे. खांदा दुखावल्याने त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाल्याने असे झाल्यास संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळेल. कर्णधारपद रहाणेकडे आल्यास सचिन तेंडुलकरनंतरचा तो पहिलाच मुंबईकर कर्णधार ठरेल. याबाबत वाडेकर म्हणाले की, ‘कोहली वयाने फार मोठा नाही. त्याच्याकडे बरेच क्रिकेट शिल्लक आहे. अजिंक्य आणि विराट दोघेही चांगले मित्र आहेत. ते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. फलंदाजी करताना हे दिसून येते. मला वाटते की, जोपर्यंत विराटकडे कर्णधारपद आहे तोपर्यंत अजिंक्यने घाई न करता थांबलेले चांगले, पण मुंबईकर असल्याने अजिंक्यकडेही जन्मजात नेतृत्वाचे गुण आहेत, असे मला वाटते. जर खरंच विराट चौथ्या सामन्यात खेळला नाही, तर अजिंक्य नक्कीच सहजपणे भारताचे नेतृत्व सांभाळेल यात शंका नाही.’