शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

भारत पराभवाच्या छायेत, ३३० धावांवर आटोपला पहिला डाव

By admin | Updated: July 30, 2014 16:28 IST

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा खेळ आटोपला असून २३९ धावांची आघाडी इंग्लंडला मिळाल्यामुळे भारत पराभवाच्या छायेत आहे.

ऑनलाइन टीम

साउदम्पटन (इंग्लंड), दि. ३० - चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर अवघ्या सात धावांची भर टाकून भारताचा खेळ आटोपला असून २३९ धावांची आघाडी इंग्लंडला मिळाल्यामुळे भारत पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावात ५६९ धावांचा डोंगर इंग्लंडने उभा केल्यानंतर भारताचा डाव अवघ्या ३३० धावांमध्ये आटोपला आणि एक कसोटी जिंकत मालिकेत आघाडी घेतलेला भारत तिसरी कसोटी हरण्याची शक्यता निर्माण झाली. आज संपूर्ण दिवसाचा खेळ शिल्लक असून पाचशे धावांची आघाडी घेत इंग्लंड भारताला खेळण्यासाठी पाचारण करेल आणि लवकरात लवकर भारताला गुंडाळून कसोटी जिंकण्याचा प्रयत्न करेल हे उघड आहे. पहिल्या डावात अयशस्वी ठरलेल्या भारताच्या सलामीच्या व मधल्या फळीतल्या खेळाडूंवर हा सामना वाचवण्याची मदार असेल असे दिसत असून सध्यातरी पारडे इंग्लंडच्या बाजुने झुकल्याचे दिसत आहे. इंग्लंडचा तेज गोलंदाज जेम्स अँडरसनने पाच बळी घेत भारतीय फलंदाजीचा कणा मोडला आणि इंग्लंडला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.