शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

भारताचा कर्णधार अजिंक्य

By admin | Updated: June 30, 2015 04:15 IST

संघातील मतभेद, कर्णधार -पदावरून रस्सीखेच आणि रुसवे-फुगवे सुरू असतानाच आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे आले आहे.

मुंबई : संघातील मतभेद, कर्णधार -पदावरून रस्सीखेच आणि रुसवे-फुगवे सुरू असतानाच आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे आले आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर तब्बल २० वर्षांनी मुंबईकर क्रिकेटपटूकडे कर्णधारपदाची धुरा आली आहे. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत अजिंक्यला तीनपैकी दोन सामन्यात डच्चू देण्यात आला होता. त्यावरूनही धोनीला टीकेचे धनी बनविण्यात आले होते. आता येत्या १० जुलैपासून सुरू होत असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात अजिंक्यला थेट कर्णधार बनविण्यात आले आहे. सप्टेंबर २०११मध्ये टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या अजिंक्यने ५५ एकदिवसीय सामन्यांत १ हजार ५९३ धावा तडकावल्या आहेत.