शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

भारत - बांगलादेश कसोटी अनिर्णित

By admin | Updated: June 14, 2015 16:24 IST

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली आहे.

ऑनलाइन लोकमत

फातुल्ला, दि. १४ - भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली असून हा सामना अनिर्णित राहिल्यानेे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आर. अश्विनने या सामन्यात पाच विकेट घेतल्या असून दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणा-या हरभजन सिंगने तीन विकेट घेतल्या बांगलादेशच्या फलंदाजांना दणका दिला. 

फातुल्ला येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एका सामन्या कसोटी मालिका सुरु होती. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसानेच बॅटिंग केल्याने सामन्याचा निम्म्याहून अधिक वेळ पावसामुळे वाया गेला. शिखर धवनच्या १७३ व मुरली विजयच्या १५० धावांच्या खेळीने भारताने पहिल्या डावात ४६२ धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांची अश्विन - हरभजनच्या फिरकीने भंबेरी उडवली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. दुस-या सत्रात पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. यानंतर फिरकी गोलंदाजांना बांगलादेशला २५६ धावांवर रोखले. भारताने बांगलादेशला फॉलो अॉन दिल्याने बांगलादेशचे फलंदाज पुन्हा फलंदाजीला आले. दुस-या डावात बांगलादेशने बिन बाद २३ धावा केल्या. मात्र अंधूक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.