शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

भारत - बांगलादेश कसोटी अनिर्णित

By admin | Updated: June 14, 2015 16:24 IST

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली आहे.

ऑनलाइन लोकमत

फातुल्ला, दि. १४ - भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी पावसामुळे अनिर्णित अवस्थेत संपली असून हा सामना अनिर्णित राहिल्यानेे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आर. अश्विनने या सामन्यात पाच विकेट घेतल्या असून दोन वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणा-या हरभजन सिंगने तीन विकेट घेतल्या बांगलादेशच्या फलंदाजांना दणका दिला. 

फातुल्ला येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील एका सामन्या कसोटी मालिका सुरु होती. सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसानेच बॅटिंग केल्याने सामन्याचा निम्म्याहून अधिक वेळ पावसामुळे वाया गेला. शिखर धवनच्या १७३ व मुरली विजयच्या १५० धावांच्या खेळीने भारताने पहिल्या डावात ४६२ धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांची अश्विन - हरभजनच्या फिरकीने भंबेरी उडवली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. दुस-या सत्रात पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला. यानंतर फिरकी गोलंदाजांना बांगलादेशला २५६ धावांवर रोखले. भारताने बांगलादेशला फॉलो अॉन दिल्याने बांगलादेशचे फलंदाज पुन्हा फलंदाजीला आले. दुस-या डावात बांगलादेशने बिन बाद २३ धावा केल्या. मात्र अंधूक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.