शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

भारताला लागोपाठ चार धक्के, भारत ६ बाद २९८

By admin | Updated: February 22, 2015 12:42 IST

वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकवीर शिखर धवन, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २९८ अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. २२ - वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक ठोकल्याने भारताने २०० चा टप्पा ओलांडला आहे.   

पाकिस्तानवर मात केल्याने आत्मविश्वास दुणावलेला भारत आणि वर्ल्डकपमध्ये चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी इच्छूक असलेला दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ मेलबर्नमधील मैदानावर आमने सामने आहेत. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला मैदानात उतरली. दोघांनी सावत्र पवित्रा घेत फलंदाजी केली. मात्र संघाच्या ९ धावा झाल्या असताना रोहित शर्मा धावबाद झाला. रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. रोहित बाद झाल्यावर विराट कोहली मैदानात उतरला होते. या जोडीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. कोहली ४६ धावांवर असताना झेलबाद झाला. यानंतर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेने धवनला मोलाची साथ दिली. सध्या धवन नाबाद ११३ तर अजिंक्य रहाणे नाबाद ३९ धावांवर खेळत आहे.भारताने ३ षटकांत २ गडी गमावत २०४ धावा केल्या आहेत.