शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

हर्षा जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळप˜्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदा

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदाज वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना हे भारतीय फलंदाज मॅच विनर ठरू शकतात, पण त्यात ते लवकर बाद होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे भारतीय संघाची भिस्त विराट कोहलीवर अधिक अवलंबून आहे. कोहली फॉर्मात असला तर दडपण झुगारण्यास सक्षम असतो. जर एक इच्छा पूर्ण करण्याचा वर मिळाला तर भारतीय संघ निश्चितच कोहलीला सूर गवसावा हाच वर मागेल.
अजिंक्य रहाणेनेही छाप सोडली आहे. तो या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याचप्रमाणे कर्णधार धोनीलाही सूर गवसणे आवश्यक आहे. पण, २०११ च्या विश्वकप स्पर्धेत युवराजच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधल्या गेला होता, यावेळी मात्र त्याची उणीव भासत आहे. आता रवींद्र जडेजाला ही भूमिका बजवावी लागणार असून स्टुअर्ट बिन्नीकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली तर तो चांगला निकाल असेल आणि जेतेपद कायम राखले तर सोनेपे सुहागा. (टीसीएम)