शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

हर्षा

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

टीम इंडियाची ताकद कमी झाली

टीम इंडियाची ताकद कमी झाली
हर्षा भोगले
भारतीय संघ गतविजेता असला तरी यावेळी या संघाचा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये समावेश नाही. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असते तर गतचॅम्पियन संघाचा निश्चितच जेतेपदाच्या दावेदारामध्ये समावेश असता. पण, आता येथील परिस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद हिसकावल्या गेली आहे. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याची जगातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ आठ फलंदाज आणि सहा गोलंदाजांसह समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि काही अंशी श्रीलंका संघाचा समतोल अशाच पद्धतीने साधल्या गेल्याचे दिसून येत आहे. उर्वरित संघांना चमकदार कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघही याच गटात मोडतो. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे. उमेश यादव व मोहम्मद शमी यांच्याकडे प्रतिभा आहे, पण या दोन्ही गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे, पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यात ते अपयशी ठरले आहे. सामन्याचा निकाल सुरुवातीला विकेट घेण्यावर अवलंबून असतो. गोलंदाजांसाठी अखेरच्या षटकांत वर्चस्व गाजविण्यासाठी सुरुवातीला बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बळी घेण्यात यश मिळत नाही, त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश राखणे भारतीय गोलंदाजांना अडचणीचे भासत आहे.