शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

पाकसोबत न खेळण्याची सरकारची भूमिका योग्यच - व्हीव्हीएस लक्ष्मण

By admin | Updated: May 31, 2017 19:45 IST

पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका न खेळण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने स्वागत केले आहे. आता हा खेळाशी संबंधित

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 31 - पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका न खेळण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने स्वागत केले आहे. आता हा खेळाशी संबंधित मुद्दा राहिलेला नाही, असेही लक्ष्मण म्हणाला.
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘मी नेहमी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा आनंद घेतला आहे. तथापि, सरकार देशहितासाठी जो निर्णय घेते त्याचा सन्मान करणे महत्त्वपूर्ण आहे. हा खेळाशी संबंधित विषय आहे, असे मला वाटत नाही.’
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जून रोजी भारत-पाक यांच्यात होणा-या लढतीविषयी लक्ष्मण म्हणाला, ‘पाकिस्तान संघ चांगला आहे. पण भारताने ताकदीनिशी खेळ केल्यास भारत हा सामना सहज जिंकेल. भारत-पाक यांच्यातील कुठलाही सामना रोमहर्षक होतो. हा साममनादेखील बर्मिंघम येथे खच्चून भरलेल्या मैदानावर खेळला जाईल. भारताने क्षमतानुरूप खेळ केल्यास हा सामना जिंकणे कठीण जाणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे.’
आमचे फलंदाज उत्तम फॉर्ममध्ये आहेत. शिखर धवनने दोन्ही सामन्यात जी खेळी केली त्यामुळे मी फार प्रभावित झालो. दिनेश कार्तिकने बांगला देशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चॅम्पियन्सच्या दोन सराव सामन्यातील यशस्वी कामगिरीच्या बळावर भारतीय संघ जेतेपदाचा बाचाव करेल, असेही आपले मत असल्याचे लक्ष्मणने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कोहली-कुंबळे यांच्यातील मतभेदाबाबत सवाल करताच लक्ष्मणने अशा गोष्टींचे उत्तर देण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, अशी प्रतिक्रिया दिली.