शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकातील सहभागासाठी सरकारचा आदेश पाळू : शहरयार

By admin | Updated: December 18, 2015 03:10 IST

भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी दिली आहे.ते म्हणाले, ‘टी-२० ही आयसीसीची स्पर्धा आहे. आम्हाला त्या स्पर्धेत खेळणे अनिवार्य असेल. या स्पर्धेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. तरीही पाक सरकार जे ठरवेल ते धोरण अवलंबणे पीसीबीसाठी क्रमप्राप्त असेल. भारतात खेळणार किंवा नाही या प्रश्नाचे होय अथवा नाही, असे उत्तर देण्याच्या स्थितीत मी सध्या नाही. आम्ही सरकारचा निर्णय आणि सल्ला मानण्यास बाध्य आहोत. भारत-पाक मालिका होत नसल्यामुळे माझी काही वेगळी भावना झाली आहे, असे मानू नये. विश्वचषक ही वेगळी स्पर्धा असल्याने त्या स्पर्धेविषयी स्वतंत्र विचार व्हायला हवा.’भारत-पाक द्विपक्षीय मालिका ही बीसीसीआयकडून प्रस्तावित असल्याने त्यांनीच ती रद्द करावी. आमचे काहीही देणे-घेणे नाही, असे शहरयार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)