शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

विश्वचषकातील सहभागासाठी सरकारचा आदेश पाळू : शहरयार

By admin | Updated: December 18, 2015 03:10 IST

भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ पाठवायचा किंवा नाही याचा निर्णय पाक सरकार घेईल. आम्ही केवळ सरकारचा आदेश मानू, अशी प्रतिक्रिया पीसीबी प्रमुख शहरयार खान यांनी दिली आहे.ते म्हणाले, ‘टी-२० ही आयसीसीची स्पर्धा आहे. आम्हाला त्या स्पर्धेत खेळणे अनिवार्य असेल. या स्पर्धेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. तरीही पाक सरकार जे ठरवेल ते धोरण अवलंबणे पीसीबीसाठी क्रमप्राप्त असेल. भारतात खेळणार किंवा नाही या प्रश्नाचे होय अथवा नाही, असे उत्तर देण्याच्या स्थितीत मी सध्या नाही. आम्ही सरकारचा निर्णय आणि सल्ला मानण्यास बाध्य आहोत. भारत-पाक मालिका होत नसल्यामुळे माझी काही वेगळी भावना झाली आहे, असे मानू नये. विश्वचषक ही वेगळी स्पर्धा असल्याने त्या स्पर्धेविषयी स्वतंत्र विचार व्हायला हवा.’भारत-पाक द्विपक्षीय मालिका ही बीसीसीआयकडून प्रस्तावित असल्याने त्यांनीच ती रद्द करावी. आमचे काहीही देणे-घेणे नाही, असे शहरयार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)