शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भारताने पाकला दिलेला शब्द पाळावा : पीसीबी

By admin | Updated: September 7, 2015 00:10 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष

कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘बिग थ्री’ व्यवस्थेच्या समर्थनार्थ भारताने पाकिस्तानला दिलेले वचन पूर्ण करावे, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले. शनिवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शहरयार यांनी आपले मत व्यक्त केले.‘बिग थ्री’चे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानकडे स्वत:चे कारण होते आणि यामध्ये भारताबरोबर द्विपक्षीय मालिका खेळण्याचेदेखील ठरले होते. भारताने आमच्यासोबत पुन्हा एकदा क्रिकेटसंबंध सुरू करण्याविषयी वचन दिले होते आणि यानंतर आम्ही ‘बिग थ्री’ व्यवस्थेला समर्थन दिले. यानंतरच बीसीसीआयने २०१५ ते २०२३ पर्यंत सहा मालिका खेळण्याचा करार केला होता, असेही शहरयार खान यांनी सांगितले.शहरयार यांनी याबाबत आणखी सांगितले, की बीसीसीआयने जे वचन आम्हाला दिले होते ते त्यांनी पाळावे, हीच आमची अपेक्षा आहे. अजूनही भारत-पाक मालिकेबाबत मी आशावादी आहे. दरम्यान, दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या करारानुसार पहिली क्रिकेट मालिका डिसेंबर २०१५ महिन्यात होणार असून यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश आहे. ही मालिका पाकिस्तानच्या यजमानपदाखाली यूएईमध्ये खेळवली जाण्याची योजना होती. त्याचवेळी या वृत्ताबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून बीसीसीआय सध्या सरकारकडून येणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (वृत्तसंस्था)