शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सातत्य राखण्यास उत्सुक - अश्विन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:31 IST

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी करीत, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या व निर्णायक टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी करीत, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. अश्विन म्हणाला,‘संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावण्यास प्रयत्नशील असतो. कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.’ रविचंद्रन अश्विनने रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अश्विन सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विन म्हणाला,‘मला पाच बळी घेता येतील, असे वाटत होते. खेळपट्टी अनुकूल होती. चेंडूला उंची देण्यास प्रयत्नशील असतो. त्याचा मला लाभ झाला.’ (वृत्तसंस्था)