शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णित

By admin | Updated: July 17, 2016 10:32 IST

भारत आणि वेस्ट इंडिज अध्यक्षीय संघामध्ये वॉर्नर पार्क स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.

ऑनलाइन लोकमत 

सेंट किटस, दि. १७ - भारत आणि वेस्ट इंडिज अध्यक्षीय संघामध्ये वॉर्नर पार्क स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित अवस्थेत सुटला. वेस्ट इंडिजच्या सहाबाद २२३ धावा असताना दोन्ही कर्णधारांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. या कसोटीत भारताच्या दृष्टीने अनेक जमेच्या बाजू आहेत. 
 
भारताकडे पहिल्या डावात १८४ धावांची आघाडी होती. कर्णधार विराट कोहली (५१), लोकेश राहुल (६४) आणि रविंद्रा जाडेजा (५६) या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ३५० धावांचा टप्पा ओलांडला. आर.अश्विनने प्रभावी फिरकी गोलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात मिळून एकूण सहा गडी बाद केले. 
 
दुस-या डावात जे ब्लॅकवूडने फक्त (५१) अर्धशतक झळकवले. अश्विनने त्याला क्लीनबोल्ड केले. सराव सामन्यातील हा अनुभव २१ जुलैपासून अँटिग्वा येथे सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला उपयोगी पडणार आहे.