शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

वर्चस्व गाजवूनही मुंबईचा इराणी चषकात शेष भारताकडून पराभव

By admin | Updated: March 10, 2016 20:50 IST

इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. मुंबईने विजयासाठी ठेवलेले ४८० धावांचे लक्ष्य शेष भारताने चार गडी राखून आरामात पार केले. 
पहिल्या डावात मुंबईने ६०३ धावांचा डोंगर उभारल्यानंतर शेष भारताचा पहिला डाव ३०६ धावात आटोपला होता. मुंबईकडे २९७ धावांची आघाडी होती. पण दुस-या डावात मुंबईचा डाव शेष भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर १८२ धावात आटोपला. पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर मुंबईने शेष भारतासमोर ४८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. 
चौथ्या दिवशी शेष भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा करुन भक्कम सुरुवात केली होती. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शेष भारताला ३८० धावा करायच्या होत्या. सलामीवीर फझलचे शानदार शतक (१२७) धावा, करुण नायरची (९२) धावांची खेळी, स्टुअर्ट बिन्नीच्या (५४) आणि जॅक्सनच्या नाबाद (५९) धावांच्या बळावर शेष भारताने आरामात लक्ष्य पार करुन इराणी चषक जिंकला.