शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

५०० व्या कसोटीसाठी निवडा तुमची ड्रीम टीम

By admin | Updated: September 19, 2016 21:10 IST

भारताच्या आगामी ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना या सामन्यासोबत जुळवून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ड्रीम टीम निवडण्याची योजना आखली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९  : भारताच्या आगामी ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना या सामन्यासोबत जुळवून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ड्रीम टीम निवडण्याची योजना आखली आहे. कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. टीम इंडियाचा हा ५०० वा कसोटी सामना आहे.

या योजनेुनसार जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाच्या फेसबुक पेज -डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.फेसबुक.कॉम : स्लॅश : इंडिया क्रिकेट टीम यावरील प्रश्नांना उत्तर देत भारताच्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवता येईल.

बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की,चाहते खेळाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे माझे सुरुवातीपासूनचे मत आहे. ५०० व्या कसोटी सामन्याच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद साजरा करण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही. चाहत्यांना आपल्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवण्याची संधी मिळेल. एक लाख क्रिकेट चाहत्यांनी ड्रीम टीममधील आघाडीची फळी निवडण्यासाठी मत नोंदवले आहे. आगामी दिवसांमध्ये यात आणखी भर पडेल, अशी आशा आहे