शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

५०० व्या कसोटीसाठी निवडा तुमची ड्रीम टीम

By admin | Updated: September 19, 2016 21:10 IST

भारताच्या आगामी ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना या सामन्यासोबत जुळवून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ड्रीम टीम निवडण्याची योजना आखली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९  : भारताच्या आगामी ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने चाहत्यांना या सामन्यासोबत जुळवून घेण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने ड्रीम टीम निवडण्याची योजना आखली आहे. कानपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. टीम इंडियाचा हा ५०० वा कसोटी सामना आहे.

या योजनेुनसार जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाच्या फेसबुक पेज -डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.फेसबुक.कॉम : स्लॅश : इंडिया क्रिकेट टीम यावरील प्रश्नांना उत्तर देत भारताच्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवता येईल.

बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की,चाहते खेळाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे माझे सुरुवातीपासूनचे मत आहे. ५०० व्या कसोटी सामन्याच्या ऐतिहासिक क्षणांचा आनंद साजरा करण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही. चाहत्यांना आपल्या ड्रीम टीमसाठी मत नोंदवण्याची संधी मिळेल. एक लाख क्रिकेट चाहत्यांनी ड्रीम टीममधील आघाडीची फळी निवडण्यासाठी मत नोंदवले आहे. आगामी दिवसांमध्ये यात आणखी भर पडेल, अशी आशा आहे