शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

तिकीट तपासनीस ते महिला हॉकी संघाची कर्णधार

By admin | Updated: July 17, 2016 13:54 IST

३६ वर्षानंतर भारताचा महिला हॉकी संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, सुशीला चानू या संघाचे नेतृत्व करत आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - ३६ वर्षानंतर भारताचा महिला हॉकी संघ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, सुशीला चानू  या संघाचे नेतृत्व करत आहे. मणिपूरसारख्या छोटयाशा राज्यातून हॉकी करीयरची सुरुवात करणा-या सुशीलाचा ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास खरोखरचा दुस-यांना प्रेरणा देणारा आहे. 
 
फार कमी जणांना माहिती असेल सुशीला मुंबईमध्ये ज्यूनियर तिकीट तपासनीस म्हणून काम करायची. ११२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुशीलाच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने २०१३ साली ज्यूनियर वर्ल्ड कप स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. 
 
रितू रानीचा खराब फॉर्म आणि वर्तणूकीमुळे हॉकी इंडियाने सुशीला चानूची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड केली आहे. चानूने २००३ साली मणिपूरमधल्या हॉकी अॅकेडमीमध्ये हॉकी खेळायला सुरुवात केली. २००८ मध्ये तिने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले.