शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
4
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
5
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
6
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
7
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
8
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
9
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
10
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
11
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
12
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
13
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
14
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
15
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
16
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
17
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
18
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
19
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
20
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सर्वोत्तम खेळ व्हावा

By admin | Updated: June 11, 2017 00:36 IST

भा रताच्या संघ निवडीबाबत चर्चा सुरू असताना, आर. अश्विनला खेळविले जाण्याची शक्यता आहे. मला वाटते की हे बरोबर आहे. हे होऊ शकते आणि व्हायला देखील पाहिजे.

भा रताच्या संघ निवडीबाबत चर्चा सुरू असताना, आर. अश्विनला खेळविले जाण्याची शक्यता आहे. मला वाटते की हे बरोबर आहे. हे होऊ शकते आणि व्हायला देखील पाहिजे. कारण तो आॅफ स्पिनर आहे आणि दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरे फलंदाज जास्त आहेत. क्विंटन डी कॉक, मिलर, जे.पी. ड्युमिनी हे तिन्ही खेळाडू डावखुरे आहेत. ते मोठी खेळी करू शकतात. त्यांच्या विरोधात चांगला फिरकी गोलंदाज फायदेशीर ठरु शकतो. अश्विनची निवड झाली तरी दोन फिरकी गोलंदाज खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे जडेजाला देखील संधी मिळू शकते. तसेच दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हे फिरकी विरोधात फारसे चांगले खेळत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकाविरोधात मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. आफ्रिकेकडे आमला, डीकॉक, डुमिनी, फाफ डु प्लेसीस हे दमदार फलंदाजी करतात तर त्यांचे अष्टपैलू खेळाडू देखील चांगली खेळी करतात.ख्रिस मॉरिस चांगली फलंदाजी करू शकतो. त्याला रोखणे कठीण आहे. त्यासाठी गरजेचे आहे की भारताची फलंदाजी चांगली झाली पाहिजे. श्रीलंका विरोधात झाले तसे दक्षिण आफ्रिका विरोधात व्हायला नको. भारताने लंकेविरोधात मोठी धावसंख्या उभी केली मात्र लक्ष्याचा बचाव करण्यात भारत अपयशी ठरला. तसे या सामन्यात व्हायला नको. लक्ष्याचा बचाव करणे गरजेचे आहे. मला वाटते की संघामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा.श्रीलंकेविरोधातील पराभव नक्कीच वाईट होता. मात्र त्याचा हा अर्थ असा नाही भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.स्पर्धेपूर्वीच सर्वांना माहीत होते की,भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतालाच या लढतीत चांगला खेळ करावा लागेल.