शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फलंदाजी क्रम निश्चित नाही : विराट कोहली

By admin | Updated: November 21, 2015 04:15 IST

टीम इंडियात कुठल्याही फलंदाजाचा क्रम निश्चित नाही. संघाच्या गरजेनुसार सहकाऱ्यांनी कठल्याही स्थानावर खेळण्याची तयारी ठेवायला हवी, असे कर्णधार विराट

बेंगळुरू : टीम इंडियात कुठल्याही फलंदाजाचा क्रम निश्चित नाही. संघाच्या गरजेनुसार सहकाऱ्यांनी कठल्याही स्थानावर खेळण्याची तयारी ठेवायला हवी, असे कर्णधार विराट कोहली याने नागपुरात २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीपूर्वी स्पष्ट केले.मोहाली कसोटीत चमकदार कामगिरी करीत डिव्हिलियर्सला बाद करणाऱ्या अमित मिश्रा याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल विचारताच विराट म्हणाला,‘खेळाडूच्या प्रतिभेनुसार सामन्यात त्याला संधी द्यावी लागते. परिस्थिती ओळखून कुठला खेळाडू त्या परिस्थितीत अधिक सक्षम आहे याचे भान राखावे लागते.’आमच्या संघात लवचिकता आहे. गेल्या काही सामन्यात अमितने चांगला मारा केला हे माहिती आहे पण बेंगळुरू सामन्यात त्याची गरज नव्हती. तेथील परिस्थितीत बिन्नीची अधिक गरज असल्याचे माझे मत असल्याचे विराटने स्पष्ट केले. भारताकडून पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत शून्यावर बाद झालेला सलामीचा शिखर धवन याच्या फॉर्मबद्दल कोहलीने चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)