शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बास्केटबॉल १

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान ब

या ज्येष्ठ संघटकांनी महाविद्यालयीन खेळाडूंचा प्रतिसाद कमी असल्याचीही खंत व्यक्त केली. महाविद्यालयीन पातळीवर खेळाडूंचा प्रतिसाद फारच कमी आहे. शालेय स्पर्धेत ५0 पेक्षा जास्त संघ सहभागी होतात; परंतु आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कसेबसे आठच संघ सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. मनजित आणि कड यांनी बास्केटबॉल खेळाला मीडिया आणि स्पॉन्सर्सचे पाठबळ महत्त्वाचे असल्याचे म्हटले. कोणताही खेळ मीडियाच्या पाठबळाशिवाय लोकप्रिय होऊ शकत नाही. लोकमत समूहातर्फे स्थानिक खेळाडूंना नेहमीच पाठबळ असते. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि लोकमत समूहाने औरंगाबाद स्पोर्टस् फेस्टिव्हलचे आयोजन करून खेळाडूंना आवश्यक असलेले व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वासही उंचावला आहे. याशिवाय आम्हाला आमच्या प्रतिभावान बास्केटबॉलपटूंसाठी स्पॉन्सर्सचीही गरज आहे, असे त्यांना वाटते. औरंगाबादेत ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशाही या बास्केटबॉल संघटकांना वाटते. ते म्हणाले, शहरात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. त्यात अनिरुद्ध पांडे, अवनी देशमुख, स्नेहजित कौर दरोगा, विद्या गुजराती, मयुरी बोरुडे, नवेली देशमुख आणि तन्वी पारेख यांचा समावेश आहे. आगामी स्पर्धेत नवीन गुणवत्ता पुढे येईल अशी आम्हाला आशा आहे.
बास्केटबॉल संघटनेसमोर कठीण आव्हान आहे; परंतु या आकर्षक आणि वेगवान खेळाकडे ते आणखी नवीन चाहते मिळवतील अशी आशा आहे. या प्रसंगी मनजितसिंग दरोगा व गणेश कड यांच्यासह संदीप ढंगारे, सय्यद रफिक, रौनकसिंग, मीनाक्षी मुलिया, प्रशांत बुरांडे, शिवाजी शिंदे, विजय पिंपळे आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)