शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

१९८७ - ऑस्ट्रेलिया जगज्जेता

By admin | Updated: February 15, 2015 15:49 IST

भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला.

चौथे क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ ऑक्टोंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत रंगलेल्या चौथ्या विश्वचषकाचे भारत व पाकिस्तानने संयुक्त आयोजन केले होते. भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला. या विश्वचषकात कसोटी खेळणा-या देशांसोबतच झिम्बाब्वेला स्थान देण्यात आले. 
गतविजेता भारत घरच्या मैदानावर विजेतेपद कायम राखेल अशी आशा होती. पण भारतीय क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशाच पडली. या विश्वचषकात वेस्ट इंडिजची वाताहत झाली. दोनदा विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ १९८७ मध्ये पात्रता फेरीनंतरच मायदेशी परतला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.  
 
हा खेळ आकड़्यांचा 
एकूण सामने - २७ 
एकूण धावा - १२, ५२२
एकूण विकेट्स - ३८५ 
सर्वाधिक धावा - ग्राहम गूच - इंग्लंड (आठ सामन्यांत ४७१ धावा)
सर्वाधिक विकेट्स - क्रेग मॅकडर्मोट (आठ सामन्यांत १८ विकेट)