शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

१९८७ - ऑस्ट्रेलिया जगज्जेता

By admin | Updated: February 15, 2015 15:49 IST

भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला.

चौथे क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ ऑक्टोंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत रंगलेल्या चौथ्या विश्वचषकाचे भारत व पाकिस्तानने संयुक्त आयोजन केले होते. भारतीय उपखंडात रंगलेल्या या विश्वचषकात ६० ऐवजी ५० षटकांचा सामना खेळवण्यात आला. या विश्वचषकात कसोटी खेळणा-या देशांसोबतच झिम्बाब्वेला स्थान देण्यात आले. 
गतविजेता भारत घरच्या मैदानावर विजेतेपद कायम राखेल अशी आशा होती. पण भारतीय क्रिकेट प्रेमींच्या पदरी निराशाच पडली. या विश्वचषकात वेस्ट इंडिजची वाताहत झाली. दोनदा विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिजचा संघ १९८७ मध्ये पात्रता फेरीनंतरच मायदेशी परतला. कोलकाता येथील ईडन गार्डनवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली.  
 
हा खेळ आकड़्यांचा 
एकूण सामने - २७ 
एकूण धावा - १२, ५२२
एकूण विकेट्स - ३८५ 
सर्वाधिक धावा - ग्राहम गूच - इंग्लंड (आठ सामन्यांत ४७१ धावा)
सर्वाधिक विकेट्स - क्रेग मॅकडर्मोट (आठ सामन्यांत १८ विकेट)