शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

‘जिल्हा परिषद, महापालिका जिंकणारच’

By admin | Updated: January 13, 2017 06:20 IST

विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून

पनवेल : विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरीपुरवठा, बंदरे, ग्राहक संरक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केली. काँग्रेसचे नंदराज मुंगाजी व जिल्हा परिषद सदस्या भारती मुंगाजी यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. बुधवारी पनवेल मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे शिरढोण ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश वाकडीकर, गव्हाण येथील शेकापचे ज्येष्ठ नेते रघुनाथ घरत यांचे चिरंजीव अशोक घरत यांच्यासह तारा, बारापाडा, केळवणे, गणेशपुरी या गावांतील तसेच पनवेल शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. चव्हाण म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे १,१५,००० गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. १६१ योजनांचा लाभ थेट लाभार्थींना होत आहे. सेवा हमी कायद्यासारखा लोकाभिमुख ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.- प्रशांत ठाकूर, आमदार