शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

कामगाराकडून फर्निचर व्यावसायिकाची हत्या

By admin | Updated: May 4, 2017 06:15 IST

धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा

नवी मुंबई : धारदार शस्त्राने वार करून फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येची घटना कोपरखैरणेत घडली आहे. या घटनेनंतर त्याठिकाणचा कामगार पळालेला असल्याने त्यानेच हत्या केल्याचा संशय असून, दहा दिवसांपूर्वीच तो त्याठिकाणी कामाला लागला होता. यामुळे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.कोपरखैरणे सेक्टर ९ येथील टिंबर मार्टमधील फर्निचरच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. रामहित शर्मा (३५) हा त्याठिकाणी जुन्या-नव्या फर्निचरच्या साहित्यांची खरेदी-विक्री करायचा. बुधवारी सकाळी त्याचा दुकानात मृतदेह आढळून आला. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आलेल्या कारागिराला दुकान बंद दिसले. यामुळे त्याने शटर उघडून पाहिले असता आतमध्ये रामहित शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. फर्निचरचे धारदार लाकूड अथवा इतर जड वस्तूने डोक्यात घाव घालून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. सदर कामगाराने या घटनेची माहिती रामहितचा मोठा भाऊ रामनिवास यांना व जागा मालकाला दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय तायडे, तसेच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून आढावा घेतला.मंगळवारी रात्री रामहित शर्मा याच्यासोबत त्याचा कामगार एहैतेशामुल हसन (२५) हा दुकानात झोपलेला होता, परंतु घटनेनंतर तो त्याठिकाणावरून पळालेला आहे. मारेकऱ्याने रक्ताने भरलेले कपडे त्याच ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. हे कपडे हसनचे असल्याने त्याने हत्येनंतर कपडे बदलून पळ काढल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. हसन हा दहा दिवसांपासून त्याठिकाणी कामाला लागला होता. यापूर्वी तो ज्या ठिकाणी काम करायचा त्याठिकाणी जादा कामगार झाल्यामुळे रामनिवास यानेच त्याला रामहितकडे नोकरीसाठी पाठवले होते. (प्रतिनिधी)नशेत केली हत्याएहैतेशामुल हसनला दारूचे व्यसन असून, फर्निचरसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिशची देखील तो नशा करायचा. तर दोन दिवसांपासून एका कामगाराकडे दारूची मागणी करत होता. त्याने मंगळवारी रात्री त्याला देशी दारू आणून दिली होती. याच दारूच्या नशेत त्याने रामहित शर्माची हत्या करून पळ काढला.