शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

आम्हालाही मिळेल मायेचे छत्र?

By admin | Updated: November 14, 2014 01:33 IST

आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही.

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही. त्यापैकी विकलांग बालकांच्या नशिबी ते येईल की नाही याबाबत शंकाच आहे. आवडीची  भाजी निवडल्याप्रमाणो दत्तक घेण्यासाठी मुले निवडली जात असल्याने विकलांग बालके बालआश्रमातच खिळून आहेत. 
समाजातील अनेक घटनांमुळे कुटुंबापासून वंचित झालेल्या बालकांना बालआश्रमात ठेवले जाते. त्यापैकी अनेकांच्या नशिबी कौटुंबिक वादातूनच बालआश्रमाचे छत लाभलेले असते. पोलिसांमार्फत कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून 
चाईल्ड वेल्फेअर कमिटीमार्फत ही मुले बालआश्रमात ठेवली जातात. तेथे या बालकांचे केवळ संगोपन 
होत असल्याने त्यांच्या आयुष्यात आई - वडिलांच्या प्रेमाची कमतरता असते. त्यातच जर बालक विकलांग असेल तर त्याला आई - वडिलांची माया मिळणो तितकेच अवघड 
आहे. त्यामुळे अशा विशेष 
बालकांचे संपूर्ण बालपण हे बालआश्रमातच जाते. जन्मत:च शारीरिक अथवा बौद्धिक वाढीच्या कमतरतेने ही बालके ग्रासलेली असतात. 
ठाणो जिल्हय़ात सध्या डोंबिवलीचे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरूळचे विश्वबालक केंद्र या दोन बालआश्रमांमध्ये विशेष अनाथ बालके वाढत आहेत. नवजात शिशू अवस्थेपासून ते सहा वर्षार्पयतची बालके तेथे ठेवली जातात. सध्या दोनही संस्थांकडे एकूण 14 अनाथ विकलांग  बालके आहेत. तेथे त्यांना आवश्यक त्या सुविधा देखील मिळतात. मात्र आई - वडिलांचा मायेचा हआम्हालाही मिळेल मायेचे छत्र?
 
शासनाच्या पुढाकाराची गरज
विशेष बालकांच्या गरजा सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना समजून घेणारी व्यक्तीही तितकीच तज्ज्ञ असायला हवी. त्यामुळे विकलांग अनाथ बालकांसाठी कार्य करणा:या समाजसेवी संस्थांचीही कमतरता आहे. त्याकरिता शासनानेच यात पुढाकार घेण्याची गरज आहे.
 
 
 
2 परंतु या विशेष बालकांचे संगोपन करण्यात बालआश्रमांना काही स्तरावर मर्यादा येतात. वयाच्या पाच वर्षापर्यंत बालआश्रमामध्ये या बालकांचे संगोपन केले जाते. मात्र त्यानंतर सहा वर्षावरील विकलांग बालकांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न संस्थांपुढे आहे. शारीरिक विकलांगत्व असल्याने या बालकांना कोणी दत्तकही घेत नसल्याचे संस्था चालकांचे म्हणणो आहे. 
3पाच वर्षावरील विकलांग बालकांच्या संगोपनासाठी ठाणो जिल्हय़ात शासनाची एकही (बालगृह) संस्था नाही. त्यामुळे सहा वर्षावरील बालके देखील बालआश्रमातच ठेवली जात आहेत. वाढत्या वयानुसार त्यांना फिजिओथेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, स्पीच थेरपी देणो देखील गरजेचे आहे. अशा सुविधा मिळाल्यास या बालकांमध्ये देखील शारीरिक व बौद्धिक विकास होणो शक्य आहे.