शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्हालाही मिळेल मायेचे छत्र?

By admin | Updated: November 14, 2014 01:33 IST

आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही.

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
आई - वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण. परंतु आजही कित्येक अनाथ बालकांच्या नशिबी हे बालपण आलेले नाही. त्यापैकी विकलांग बालकांच्या नशिबी ते येईल की नाही याबाबत शंकाच आहे. आवडीची  भाजी निवडल्याप्रमाणो दत्तक घेण्यासाठी मुले निवडली जात असल्याने विकलांग बालके बालआश्रमातच खिळून आहेत. 
समाजातील अनेक घटनांमुळे कुटुंबापासून वंचित झालेल्या बालकांना बालआश्रमात ठेवले जाते. त्यापैकी अनेकांच्या नशिबी कौटुंबिक वादातूनच बालआश्रमाचे छत लाभलेले असते. पोलिसांमार्फत कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून 
चाईल्ड वेल्फेअर कमिटीमार्फत ही मुले बालआश्रमात ठेवली जातात. तेथे या बालकांचे केवळ संगोपन 
होत असल्याने त्यांच्या आयुष्यात आई - वडिलांच्या प्रेमाची कमतरता असते. त्यातच जर बालक विकलांग असेल तर त्याला आई - वडिलांची माया मिळणो तितकेच अवघड 
आहे. त्यामुळे अशा विशेष 
बालकांचे संपूर्ण बालपण हे बालआश्रमातच जाते. जन्मत:च शारीरिक अथवा बौद्धिक वाढीच्या कमतरतेने ही बालके ग्रासलेली असतात. 
ठाणो जिल्हय़ात सध्या डोंबिवलीचे जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरूळचे विश्वबालक केंद्र या दोन बालआश्रमांमध्ये विशेष अनाथ बालके वाढत आहेत. नवजात शिशू अवस्थेपासून ते सहा वर्षार्पयतची बालके तेथे ठेवली जातात. सध्या दोनही संस्थांकडे एकूण 14 अनाथ विकलांग  बालके आहेत. तेथे त्यांना आवश्यक त्या सुविधा देखील मिळतात. मात्र आई - वडिलांचा मायेचा हआम्हालाही मिळेल मायेचे छत्र?
 
शासनाच्या पुढाकाराची गरज
विशेष बालकांच्या गरजा सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना समजून घेणारी व्यक्तीही तितकीच तज्ज्ञ असायला हवी. त्यामुळे विकलांग अनाथ बालकांसाठी कार्य करणा:या समाजसेवी संस्थांचीही कमतरता आहे. त्याकरिता शासनानेच यात पुढाकार घेण्याची गरज आहे.
 
 
 
2 परंतु या विशेष बालकांचे संगोपन करण्यात बालआश्रमांना काही स्तरावर मर्यादा येतात. वयाच्या पाच वर्षापर्यंत बालआश्रमामध्ये या बालकांचे संगोपन केले जाते. मात्र त्यानंतर सहा वर्षावरील विकलांग बालकांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न संस्थांपुढे आहे. शारीरिक विकलांगत्व असल्याने या बालकांना कोणी दत्तकही घेत नसल्याचे संस्था चालकांचे म्हणणो आहे. 
3पाच वर्षावरील विकलांग बालकांच्या संगोपनासाठी ठाणो जिल्हय़ात शासनाची एकही (बालगृह) संस्था नाही. त्यामुळे सहा वर्षावरील बालके देखील बालआश्रमातच ठेवली जात आहेत. वाढत्या वयानुसार त्यांना फिजिओथेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, स्पीच थेरपी देणो देखील गरजेचे आहे. अशा सुविधा मिळाल्यास या बालकांमध्ये देखील शारीरिक व बौद्धिक विकास होणो शक्य आहे.