शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

भाजी, फळवगळता बाजार समिती बंद

By admin | Updated: February 22, 2017 07:06 IST

मुंबई, ठाणे व उल्हासनगर महापालिकेची व राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सर्व माथाडी बोर्डांनी कामगारांना

मुंबई, ठाणे व उल्हासनगर महापालिकेची व राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सर्व माथाडी बोर्डांनी कामगारांना सुटी जाहीर केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बहुतांश कामगार निवडणुकांसाठी गावाकडे रवाना झाले आहेत. यामुळे भाजी व फळ मार्केटवगळता इतर मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. राज्यातील कामगारांची सर्वात मोठी ताकद म्हणून माथाडी कामगारांकडे पाहिले जात आहे. पूर्वी मुंबई व उपनगरांपुरते मर्यादित असणारी संघटना राज्यभर पसरू लागली आहे. संघटितपणामुळे कामगारांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शशिकांत शिंदे चार वेळा आमदार व मंत्री राहिले असून नरेंद्र पाटील हेही विधान परिषद सदस्य आहेत. याशिवाय मुंबई, नवी मुंबई व इतर महानगरपालिकांमध्येही माथाडी कामगार नगरसेवक म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत गावाकडे मतदार व कार्यकर्ते ही भूमिका पार पाडणारे कामगार आता थेट निवडणूक रिंंगणात आहेत.