शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

राहण्यास उल्हासनगर अयोग्य

By admin | Updated: November 16, 2015 02:06 IST

अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे

उल्हासनगर : अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. शहर राहण्यास अयोग्य असल्याचा शेरा अहवालात मारण्यात आला असून त्यानंतरही उपाय करण्याऐवजी तो धूळखात पडल्याची टीका होत आहे. वर्षभरापूर्वी महासभेत हा अहवाल सादर झाला. यावर चर्चा करून उपाय योजना करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सोयीस्करपणे तो बासनात गुंडाळल्याची टीका होत आहे. शहर हितासाठी उपाययोजनेची मागणी नागरिकांसह समाजसेवकाकडून झाल्याने सत्य बाहेर आले. सांडपाणी, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, दूषित पाणीपुरवठा, आरोग्याचा अभाव, कचऱ्याचे ढिग, साफसाफईचा बोजवारा यावर अहवालात आक्षेप घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून ती १३.३४ चौ.किमी. क्षेत्रफळात राहते. प्रत्यक्षात ९ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून देशात सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे हे शहर आहे. तसेच ७० हजारापेक्षा वाहने आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. भूयारी गटारीची क्षमता संपली असून पावसाळयात त्या ओव्हरफलो होऊन रस्त्यावरून वाहत आहेत. (प्रतिनिधी)