शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राहण्यास उल्हासनगर अयोग्य

By admin | Updated: November 16, 2015 02:06 IST

अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे

उल्हासनगर : अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. शहर राहण्यास अयोग्य असल्याचा शेरा अहवालात मारण्यात आला असून त्यानंतरही उपाय करण्याऐवजी तो धूळखात पडल्याची टीका होत आहे. वर्षभरापूर्वी महासभेत हा अहवाल सादर झाला. यावर चर्चा करून उपाय योजना करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सोयीस्करपणे तो बासनात गुंडाळल्याची टीका होत आहे. शहर हितासाठी उपाययोजनेची मागणी नागरिकांसह समाजसेवकाकडून झाल्याने सत्य बाहेर आले. सांडपाणी, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, दूषित पाणीपुरवठा, आरोग्याचा अभाव, कचऱ्याचे ढिग, साफसाफईचा बोजवारा यावर अहवालात आक्षेप घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून ती १३.३४ चौ.किमी. क्षेत्रफळात राहते. प्रत्यक्षात ९ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून देशात सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे हे शहर आहे. तसेच ७० हजारापेक्षा वाहने आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. भूयारी गटारीची क्षमता संपली असून पावसाळयात त्या ओव्हरफलो होऊन रस्त्यावरून वाहत आहेत. (प्रतिनिधी)