शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

राहण्यास उल्हासनगर अयोग्य

By admin | Updated: November 16, 2015 02:06 IST

अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे

उल्हासनगर : अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. शहर राहण्यास अयोग्य असल्याचा शेरा अहवालात मारण्यात आला असून त्यानंतरही उपाय करण्याऐवजी तो धूळखात पडल्याची टीका होत आहे. वर्षभरापूर्वी महासभेत हा अहवाल सादर झाला. यावर चर्चा करून उपाय योजना करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सोयीस्करपणे तो बासनात गुंडाळल्याची टीका होत आहे. शहर हितासाठी उपाययोजनेची मागणी नागरिकांसह समाजसेवकाकडून झाल्याने सत्य बाहेर आले. सांडपाणी, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, दूषित पाणीपुरवठा, आरोग्याचा अभाव, कचऱ्याचे ढिग, साफसाफईचा बोजवारा यावर अहवालात आक्षेप घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून ती १३.३४ चौ.किमी. क्षेत्रफळात राहते. प्रत्यक्षात ९ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असून देशात सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे हे शहर आहे. तसेच ७० हजारापेक्षा वाहने आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. भूयारी गटारीची क्षमता संपली असून पावसाळयात त्या ओव्हरफलो होऊन रस्त्यावरून वाहत आहेत. (प्रतिनिधी)