शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

दोन अल्पवयीन मुलींची सुटका

By admin | Updated: November 15, 2015 00:04 IST

लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केलेल्या या कारवाईत दोघांना अटक झाली आहे. रत्नागिरी व पनवेल येथे टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली.कोपरखैरणे व ऐरोली येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना ऐन दीपावलीत घडली होती. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तपासाला सुरुवात केली होती. उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक तपास करत होते. अखेर या दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघीही १७ वर्षे वयाच्या आहेत. कोपरखैरणेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलींची वाशीत राहणाऱ्या सिद्धार्थ कलगुटकर याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीतून सिद्धार्थने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सोमवारी पळवून नेले. परंतु मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास केला. सिद्धार्थ मुलीला घेऊन गोवा फिरल्यानंतर तो रत्नागिरीत थांबला होता. यावेळी त्याला अटक करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.