शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

पेणमध्ये साथीचे तीन बळी

By admin | Updated: November 1, 2014 22:29 IST

स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.

पेण : स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.  अस्वच्छता दूर कोणी करायची, कच:यांचे ढीग कोणी उचलायचे, यासाठी ग्राम प्रशासन व जनतेत एकसंधता नसल्याने या अस्वच्छतेमुळे तापाच्या साथीत बळी जात आहेत. गेल्यावर्षी 16 बळी गेले. यावर्षी सुरुवातीलाच 3 जणांचा मृत्यू झाल्याने अस्वच्छता हीच सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र पेणमध्ये आहे.
गावचा व शहरांचा घनकचरा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यातूनच साथीच्या रोगांची लागण होताना दिसत आहे. पेणच्या मळेघर गावात भीमाबाई म्हात्रे (56) व रेश्मा मोकल (32) तर उचेडे गावातील बाळाजी परशुराम म्हात्रे (56) या तीन रुग्णांचा तापसदृश्य साथीने मृत्यू झाला. 
मळेघर गावात सांडपाणी व कच:याचे ढीग जागोजागी आढळले. गावाच्या शेजारी असलेल्या परिसरातील अस्वच्छता, त्याचबरोबरीने काश्मिरे गावातही असेच कच:याचे ढीग पसरले आहेत. स्वच्छता कोणी करायची, हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. ग्रामपंचायत, तेथील लोकप्रतिनिधी गावकरी यांच्या एकत्रित सहभागाचा प्रश्न असूनही जोतो जबाबदारी झटकताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा गावात गेले दोन दिवस तळ ठोकून आहे. वाशी आरोग्य केंद्राच्या डॉ. आरती माने, आरोग्य सुपरवायझर एन. एल. पाटील, के. जी. भोईर, डी. पी. म्हात्रे व अन्य अशा आठ कर्मचारीवर्गाने 174 घरांना भेटी देवून प्रतिबंधक औषधाचे वाटप केले आहे. 1क् रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी ठाणो येथे पाठविले. 13 रुग्णांवर उपचार झाले आहे.
 
सगळीकडे कचरा
या परिसरात फेरफटका मारला असता जागोजागची अस्वच्छता लक्ष वेधून घेत आहे. गावे स्वच्छ व्हावीत यासाठी गावानेच पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीने यासाठी गावाला विश्वासात घेणो ही काळाची गरज व्हावी. आपले सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणो आवश्यक आहे.