शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बाजार समितीतील रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत;मुंबई कृषी उत्पन बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:45 IST

बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित केल्यामुळे येथाल व्यापार एमआयडीसी व इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान प्रशासनासह संचालकांसमाेर उभे राहिले आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक वर्षी सात हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु शासनाचे बदललेले धोरण व नवीन कायदे यामुळे मार्केटमधील उलाढाल कमी होऊ लागली आहे.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित केल्यामुळे येथाल व्यापार एमआयडीसी व इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे. परिणामी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून बाजार समितीचा महसूलही कमी होऊ लागला आहे.  अशीच स्थिती राहिली तर समितीला कर्मचाऱ्यांचे वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. फळ मार्केटमध्ये चार मजली नवे मार्केट उभारले आहे. या इमारतीचे नियोजन चुकले असल्यामुळे अद्याप बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती