शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

बाजार समितीतील रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत;मुंबई कृषी उत्पन बाजार समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:45 IST

बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित केल्यामुळे येथाल व्यापार एमआयडीसी व इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान प्रशासनासह संचालकांसमाेर उभे राहिले आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक वर्षी सात हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु शासनाचे बदललेले धोरण व नवीन कायदे यामुळे मार्केटमधील उलाढाल कमी होऊ लागली आहे.

बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित केल्यामुळे येथाल व्यापार एमआयडीसी व इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे. परिणामी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून बाजार समितीचा महसूलही कमी होऊ लागला आहे.  अशीच स्थिती राहिली तर समितीला कर्मचाऱ्यांचे वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. फळ मार्केटमध्ये चार मजली नवे मार्केट उभारले आहे. या इमारतीचे नियोजन चुकले असल्यामुळे अद्याप बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती