शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

श्रमदानातून काढला तलावांतील गाळ

By admin | Updated: May 29, 2017 06:30 IST

किल्ले रायगडावरील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून गडावरील तलावातील गाळ काढण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : किल्ले रायगडावरील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून गडावरील तलावातील गाळ काढण्याच्या कामास शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. या उपक्र मात संत निरंकारी मंडळासह काही स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांकडून किल्ले रायगडावरील तलावाची साफसफाई करण्याची मागणी होत होती.किल्ले रायगडावरील पाण्याचा साठा संपल्याने जून महिन्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या शिवभक्तांची पाण्याची व्यवस्था करताना, प्रशासन व आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गडावरील सर्व तलावांतील पाण्याने तळ गाठल्याने या तलावांमधील गाळ काढून त्यांची खोली वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. याकरिता सामाजिक संघटना व स्वयंसेवी संघटनांना श्रमदानासाठी कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संत निरंकारी मंडळ, महाडच्या ४० स्वयंसेवकांनी गंगासार तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा गाळ काढण्याचे काम आणखी ८ ते १० दिवस सुरू राहणार आहे.महाड व आजूबाजूच्या तालुक्यांतील आठ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. किल्ले रायगडावरील हत्ती तलाव व गंगासार तलावातील गाळ उपसला जाणार असल्याने, गडावरील पाण्याचा साठा वाढणार आहे.