शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राष्ट्रपतीपदक विजेता ‘आधार’

By admin | Updated: November 25, 2014 22:58 IST

गतीमंद मुलाची देखभाल कोणी करणार नाही म्हणून एका मातेने आपल्या मुलाची हत्या केल्याची बातमी वृत्तपत्रत वाचल्यावर मन सुन्न झाले.

गतीमंद मुलांना अन त्यांच्या पालकांनाही आपल्या पश्चात आपल्या गतीमंद मुलाची देखभाल कोणी करणार नाही म्हणून एका मातेने आपल्या मुलाची हत्या केल्याची बातमी वृत्तपत्रत वाचल्यावर मन सुन्न झाले. या मातेची अडचण तीच्या परिस्थितीनुसार तत्वता बरोबर वाटत असली तरी अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊनये यासाठी  आपण गतीमंद मुलांसाठी काहीतरी करावे ही इच्छा आपल्या मनात प्रबळ झाली. या इच्छेतून माधवराव गोरे यांनी गतीमंद मुलांच्या पालकांची ‘आधार’ ही संस्था स्थापन करुन गतीमंदांसाठी खरा आधार निर्माण करुन दिला.  
 
संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार
आधार या संस्थेच्या कार्याची दखल आता केंद्र शासनाने घेतला आहे. केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रलयाने या संस्थेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधुन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारामुळे आमच्या कार्याला खरी ओळख मिळेल असा विश्वास संस्थेचे व्यवस्थापक गणोश आंबेकर यांनी व्यक्त केले.
 
पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
बदलापूरच्या मुळगांव परिसरात 1994 मध्ये गोरे यांनी दीड एकर जागेत गतीमंद मुलांची आधार ही संस्था सुरु केली. माधवराव गोरे हे स्वत: मुंबईत एका संस्थेत अपंग सेलचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना अपंग आणि गतीमंदांच्या कल्याण कार्याची ओढ पुर्वीपासूनच होती. आधार ही संस्था स्थापन करित असतांना त्यांनी 18 वर्षावरील गतीमंदांचा सांभाळ करणारी संस्था नसल्याची माहित घेतली. 18 वर्षापासून ते वयोवृध्द गतीमंद व्यक्तीसाठी आपली आधार संस्था कार्यरत ठेवण्यात त्यांना यश आले. संस्था स्थापन झाल्यावर सुरुवातीला अवघे पाच मुले होती. एका वर्षात ही संख्या 5क् वर गेली. संस्थेतील जिव्हाळा पाहून अनेक पालक हे आपल्या गतीमंद मुलांना याच संस्थेत पाठवित आहेत. आधार या संस्थेत आजच्या घडीला 2क्क् गतीमंद व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यात 5क् महिलांचाही समावेश आहे. या संस्थेला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याने आधारची दुसरी शाखा नाशिकला काढण्यात आली आहे. तेथेही 1क्क्हून अधिक गतीमंदांचे वास्तव्य आहे.  दुबई, अमेरिका आणि 
स्पेन या देशात वास्तव्यास असलेल्या पालकांच्या 
मुलांचे संगोपन या संस्थेत करण्यात येत आहे.