शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

कांद्याचे भाव ६० रुपयांवर

By admin | Updated: August 30, 2015 21:27 IST

कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. चार दिवसापूर्वी १०० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता बाजारात ६० रुपये दराने उपलब्ध झाला आहे

वसई : कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. चार दिवसापूर्वी १०० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता बाजारात ६० रुपये दराने उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. कांद्यासमवेत टॉमेटोचेही भाव खाली आले आहेत. ५० रुपये किलो दराने विकण्यात येणारा टॉमेटो आता २० रुपये वर आला आहे. एकेकाळी वसईतील भाजीपाल्याने मुंबईच्या बाजारावर अधिराज्य गाजवले होते त्या वसईकरांना आता अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. वसईतील भुईगाव परिसरात होणाऱ्या पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र कमी झाल्यामुळे वसईकरांना आता नाशिकहून येणाऱ्या कांद्यावर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही वर्षात या कांद्याचे भाव सतत चढे राहील्यामुळे कांदा सर्वसामान्यजनांसाठी डोळ्यात पाणी आणणारा ठरला आहे. ४ दिवसापूर्वी कांद्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविले होते. (प्रतिनिधी)