शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

नवी मुंबई स्वच्छतेत पहिली येण्याची अपेक्षा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:44 IST

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते.

नामदेव माेरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईला देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. शहराला पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. यामुळे अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते. काेणती विकासकामे व्हावी याविषयी अपेक्षाही व्यक्त केल्या जात असतात. या अपेक्षा सार्थ असल्या तरी या वेळी मात्र पालिकेने व लाेकप्रतिनिधींनी नागरिकांकडून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा करण्यास सुरुवात केली आहे. न

वी मुंबई पालिकेने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता अभियानामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात २००२ - ०३ व २००५ - ०६ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१७ मध्ये देशात आठवा क्रमांक, २०१८ मध्ये देशात सातवा क्रमांक, २०१९ - २० मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका