शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई स्वच्छतेत पहिली येण्याची अपेक्षा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:44 IST

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते.

नामदेव माेरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईला देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. शहराला पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. यामुळे अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते. काेणती विकासकामे व्हावी याविषयी अपेक्षाही व्यक्त केल्या जात असतात. या अपेक्षा सार्थ असल्या तरी या वेळी मात्र पालिकेने व लाेकप्रतिनिधींनी नागरिकांकडून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा करण्यास सुरुवात केली आहे. न

वी मुंबई पालिकेने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता अभियानामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात २००२ - ०३ व २००५ - ०६ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१७ मध्ये देशात आठवा क्रमांक, २०१८ मध्ये देशात सातवा क्रमांक, २०१९ - २० मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका