शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

म्हसळ्याचा पाणीटंचाई कृ ती आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 5, 2017 06:13 IST

तालुक्यातील सहा गावे, पंधरा वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीप्रश्नाबाबत डिसेंबरमध्ये पाठविलेला पाणीटंचाई

म्हसळा : तालुक्यातील सहा गावे, पंधरा वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीप्रश्नाबाबत डिसेंबरमध्ये पाठविलेला पाणीटंचाई आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असून तालुक्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रशासनाने प्राधान्याने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे पाण्याचे मूळ स्रोत असणारी ठिकाणे पूर्णपणे आटल्याने तालुक्यातील सहा गावे व पंधरा वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावे, वाडीतील नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. या गावे, वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आराखडा पंचायत समिती म्हसळातर्फे १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. परंतु मे महिना सुरू होऊन पाच दिवस झाले तरीही हा आराखडा अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने या गावातील नागरिकांकडून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्हा परिषद व म्हसळा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून आ. सुनील तटकरे व जि.प.च्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी तालुक्याचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडवावा अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. मे महिन्याची मासिक सभा ५ मे रोजी होत असून या सभेत पाण्याच्या बाबतीत विषय निश्चित हाताळला जाईल, असे आश्वासन उपसभापती मधुकर गायकर यांनी दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता असताना जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील योजना पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी व्यक्त केले.(वार्ताहर) पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यापाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कुडगाव कोंड, गायरोणे, तुरु ंबाडी, रोहिणी, आडीठाकूर, सुरई तर वाड्यांमध्ये चंदनवाडी, सांगवड, लेप आदिवासीवाडी, वाघाव बौद्धवाडी, कृष्णनगर, बेटकर वाडी, दगडघुम , निगडी मोहल्ला, रु द्रवट, चिचोंडे, खान्लोशी बौद्धवाडी, गोंडघर बौद्धवाडी, पेढांबे आदिवासीवाडी, आंबेत कोंड विचारे वाडी, आंबेत कोंड रोहिदास वाडी यांचा समावेश आहे.