शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

खारघरवासीयांची पसंती नवी मुंबईला

By admin | Updated: August 22, 2015 00:07 IST

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होत असताना खारघरमधील नागरिकांनी आपली पसंती नवी मुंबई महानगरपालिकेला दाखविली आहे

पनवेल : एकीकडे पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होत असताना खारघरमधील नागरिकांनी आपली पसंती नवी मुंबई महानगरपालिकेला दाखविली आहे. खारघर शहराला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी खारघर हौसिंग फेडरेशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नवी मुंबई महानगपालिका योग्य सोयी-सुविधा पुरवू शकते, असे फेडरेशनचे म्हणणे आहे.सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केली. खारघर, कामोठे आदी सिडकोने नव्याने उभारलेल्या वसाहती आहेत. याठिकाणी मूलभूत नागरी सुविधा सिडकोकडून पुरविल्या जात आहेत. पनवेल तालुक्यात येणाऱ्या खारघर, कामोठे, तळोजा आदी शहरांचा पनवेल पालिकेत समावेश करून याठिकाणी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, अशी लक्षवेधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत मांडली होती. सरकारने यासाठी नव्याने अधिसूचना काढण्याचे धोरण अवलंबले. मात्र पनवेल नगरपरिषद ही शहरात प्राथमिक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे भविष्यात देखील हीच परिस्थिती उद्भवेल. खारघर शहर पनवेलला जोडल्यास नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे खारघर हे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे. (प्रतिनिधी)