शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

असंतुलित आहारामुळे वाढतोय हृदयविकार

By admin | Updated: March 13, 2016 03:43 IST

शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली

नांदगाव : शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली, ही चिंताजनक बाब असल्याचे मत पद्मश्री विजेते व मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरुड येथे केले.मुरुडमधील नेत्रचिकित्सा शिबिरात ते बोलत होते. बदललेल्या आहारपद्धतीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. तळलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून रक्त घट्ट होऊन कमी वेगाने धावते त्यामुळे काही ठिकाणी गुठळ्या होऊन पक्षाघात अथवा हृदयविकाराचा सामना करावा लागतो. आहारावर नियंत्रण व नियमित व्यायाम याचा अवलंब करा, आपले आरोग्य निश्चितच चांगले राहील, असे प्रतिपादन पद्मश्री विजेते व मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरूड येथे केले.डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. रोज सकाळ व संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावे, डोळयावर कोणतेही पदार्थ ठेवू नका; कारण नुसतीच एक घटना कोल्हापूर येथे घडलेली आहे व ती महिला जे.जे.मध्ये उपचारासाठी दाखल आहे. या महिलेने डोळ्यावर बटाटा चिप्स ठेवल्याने तिची दृष्टी गेलेली आहे. मुलगा अथवा मुलगी १२ वर्षांची होईपर्यंत भ्रमणध्वनी व संगणकापासून दूर ठेवा अन्यथा लवकर चश्मा लागेल, असेही त्यांनी सांगितले.